बच्चू कडू यांची खरी कहाणी / कॉलेजला जायचे घोडा घेऊन/ bacchu kadu biogarphy

बच्चू कडू यांची खरी कहाणी / कॉलेजला जायचे घोडा घेऊन bacchu kadu biogarphy

 

बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती येथे 5 जुलै 1970 रोजी शेतकरी कुटुंबात झाला असताना गावात यात्रेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचवले मित्राला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात ठेवून मित्राचे प्राण वाचवणारा आणि रक्तदानाची शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार म्हणजे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमार्फत आजपर्यंत लाखाच्यावर रक्तपिशव्या दान करण्यात आले आहेत बाळासाहेबांचा भाषणाचा बच्चू कडू यांच्यावर प्रभाव होता आणि त्यावर त्यांनी शिवसेना प्रवेश केला त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला होता मात्र त्यानंतर अपंगांना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत त्यांचा वाद झाला आणि त्यांनी शिवसेना सुटले 1999 झाली पहिली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवले त्याचा अवघ्या 13 मतांनी पराभव झाला बच्चू कडू यांच्या पहिल्या निवडणुकीत प्रचार करता पैसा नसल्याने त्यांच्या बऱ्याच मित्रांनी घरातील दागिने गहाण ठेवून बच्चू कडू यांना मदत केली होती बच्चू कडू मित्रांचा अभिमानाने उल्लेख करत असतात लोकांना न्याय हक्क मिळवून देण्याकरता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार बच्चू कडू यांनी लग्न महात्मा गांधी यांच्या जयंतीला आणि विशेष म्हणजे राष्ट्रगीताच्या चालीवर केले आणि लग्नाचा खर्च करून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले की अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये साप सोडणे कार्यालयात सुतळी बॉम्ब फोडणे अशी आंदोलने केली आहेत.

त्यांच्या विरोधी आंदोलन आलं होतं 2004 लढवली आणि ते निवडून आले त्यांची चौथी आणि तेही अपक्ष म्हणूनच बच्चू कडू यांनी आतापर्यंत रुग्णांना मोफत रुग्णसेवा दिली आहे तीन वेळा आमदार असणाऱ्या आणि आता चौथी बच्चू कडू यांना स्वतःचे घर आहे त्याच्या घरात राहतात असं सांगितलं जातं त्यांच्या पत्नी आहेत आमदार पगार वाढीला विरोध केला होता त्यासोबतच बच्चू कडू सुद्धा आहेत त्यांना खेळाची आवड आहे त्यांना आवडते सामान्य माणसाप्रमाणे राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले आहे हा पुरस्कार मिळवणारे बच्चू कडू आमदार बच्चू कडू ते पारित केले होते निर्णय लागेपर्यंत ते आंदोलन सुरू ठेवतात त्यांचे उपोषण 21 दिवसांपर्यंत चांगल्या शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी आणि अपंगांसाठी लढणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आपला भिडू बच्चू कडू अशी एक म्हण आता अमरावती त्याचं नाव तर महाराष्ट्रामध्ये रुजली आहे बच्चू कडू यांच्या कार्याबद्दल आणि या व्हिडिओ बद्दल तुमचे मत आणि तुमची प्रतिक्रिया लिहायला विसरू नका  असेल तर जास्तीत जास्त फेसबुक वर शेअर करा


चू कडू आता मंत्री झाले आहेत मंडळी सामान्य जनतेमध्ये बच्चू कडू हे अत्यंत लोकप्रिय आहेत अनेक जण तर अपना भिडू बच्चू कडू अशी त्यांच्याविषयी घोषणाही देतात शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहे आमदार असून देखील बच्चू कडू यांचे अत्यंत साधे राहणीमान असल्याने सामान्य जनतेला ते अगदी आपल्या जवळचे वाटतात खरतर रिक्षाने विधिमंडळात येणारा पहिला आमदार अशी सुद्धा त्यांची ओळख आहे मंडळी सध्या बच्चू कडू यांना शिवसेनेकडून मंत्रीपद मिळाला आहे विकास आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली या शपथविधीसाठी त्यांची आई देखील येथे हजर होती तर सामान्य माणसांना आपलेसे वाटणारे बच्चू कडू यांच्या विषयी थोडक्यात माहीती बघूया बच्चू कडू यांचं खरं नाव आहे बच्चू नाहीये म्हणजेच बच्चू हे त्यांचे टोपण नाव आहेत हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण मंडळी त्यांचा ठेवण्यामागे सुद्धा एक कहाणी आहेत बच्चू कडू यांचं खरं नाव ओम प्रकाश बाबाराव कडू असा आहेत पाच जुलै 1970 रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा या गावी इंदिरा कडू यांच्या पोटी बच्चू कडू यांचा जन्म झाला आणि त्या वेळेस बच्चू कडू हे त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होते त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांचे नाव बच्चू असं ठेवलं आणि म्हणूनच आजही अनेक लोक त्यांना बच्चू कडू या नावाने ओळखतात पण त्याचं खरं नाव ओमप्रकाश आहे बच्चू कडू यांचे वडील बाबुराव कडू हेदेखील सामाजिक कार्यात अग्रेसर होते पण त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता बच्चू कडू यांचे शिक्षण बीकॉम झालेला आहे त्यांचं लग्न देखील झाले आहेत.

आणि त्यांच्या पत्नीचे नाव आहे तर नाही ना यावर त्यांना एक मुलगाही आहेत ते अमरावती जिल्ह्यातील अचलपूर बच्चू कडू यांचा विधानसभा मतदारसंघ आहेत मंडळी बच्चू कडू यांचे लहानपणीचे अनेक किस्से खूप फेमस आहेत उदाहरणार्थ लहानपणी डोळ्यातील कचरा जाळत असताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या ज्वारीचे पीक झाले त्यामुळे त्याचे प्रायश्चित्त म्हणून बच्चू कडू यांनी विहिरीत उडी घेतली होती म्हणजे त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला होता आता पण त्यावेळेस त्यांच्या आईने त्याचे प्राण वाचवले त्यानंतर एकदा आठवी येथे शिकत असताना गावातील तमाशा बंद व्हावा यासाठी देखील त्यांनी आंदोलन केले होते

सोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार ?

त्यानंतर बच्चू कडू कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्याचे सगळे अधिकारी मास्तर आणि व्यापाऱ्यांची पोरं गाडी घेऊन कॉलेजला जायचे त्यामुळे बच्चू कडू शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने ते सुद्धा मग कॉलेजला घोडा घेऊन यायचे त्यामुळे त्या कॉलेजमध्ये शिक्षक परेशान होऊन बच्चू कडू यांना म्हणायचे की तू कॉलेजला अशाप्रकारे घोडा घेऊन येऊ नको त्यावर बच्चू कडू त्या शिक्षकांना म्हणायचे की अगोदर त्या मुलांना सांगा की गाडी घेऊन येऊ नका तर अशा प्रकारचे बच्चू कडू यांचे लहानपणीचे काही किस्से आहेत त्यांनी त्यांच्या शरीरात अनेक आंदोलने केली आणि आंदोलनामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात ते ओळखले जाऊ लागले चांदूर बाजार पंचायत समितीचे सभापती असताना गरिबांच्या शौचालयाच्या बांधकामातील भ्रष्टाचार त्यांनी उघड केला यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शौचालयाच्या स्वीट भेट देऊन पहिलेच असे अनोखे आंदोलन केले होते म्हणजे आंदोलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली अशा प्रकारे अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी बच्चू कडू यांनी अनेक आंदोलने केली त्यामुळेच अमरावती जिल्ह्यात त्यांची लोकप्रियता देखील मोठ्या प्रमाणात वाढत गेली मध्ये लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचे ठरवले पण त्यावेळी त्यांच्याजवळ फॉर्म भरायला देखील पैसे नव्हते म्हणून लोकांनी एकत्र येऊन बच्चू कडू साठी पैसे गोळा केले काही महिलांनी तर त्याच्यासाठी मंगळसूत्र देखील गहाण ठेवली या मिळालेल्या पैशातूनच त्यावेळेस बच्चू कडू चे निवडणूक लढले पण मात्र त्यांच्या या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले नाही त्यांनी पुन्हा एकदा 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करत निवडणूक लढवली आणि यावेळेस मात्र ते विजयी झाले 2004 पासून ते आजपर्यंत बच्चू कडू आमदार आहेत सामान्य जनतेचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहेत विशेषत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उचलून धरतात शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना ते आपले नेते वाटतात शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू हे मंत्री झाले आहेत आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर
वारसा चालवणारे अनेक नेते पाहतो पण राजकीय वारसा असणारे नेते राजकारणात सक्रीय होतात.

bacchu kadu biogarphy

पण त्यांना आपले स्थान किंवा आपला रूबाब टिकवता येत नाही एखाद्या शेतकरी कुटुंबातील मुलाला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर किती अवघड आहे हे आपल्याला माहीतच आहे कारण आपल्या इथे राजकारण फक्त चांगल्या कामावर चालत नाही त्याला आर्थिक पाठबळ सुद्धा लागतं असं असतानाही काही जण आपले स्थान राजकारणात निर्माण करतात नाव कडू असा आहे त्यांना सगळेजण बच्चुभाऊ कडू या नावाने ओळखतात सतरा रोजी अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला बच्चू कडू शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याने त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती त्यांचा विवाह झाला असून त्यांच्या पत्नीचे नाव नयनाताई कडू असा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *