मित्रांनो नवाकोरा मोबाईल विकत घेतला मोबाईल च्या बॅटरी ची अवस्था अशी आहे की मी मोबाईल चार्जिंग करायला लागलो की चार ते पाच तास चार्जिंग करण्यास लागतात आणि बॅटरी फुल चार्ज झाली की अर्धा ते पाऊण तासात ही बॅटरी पूर्णपणे उतरते असं नेमकं काय होतंय हे ज्यावेळी कस्टमर केअर कडे गेलो आणि त्यांना विचारला त्यावेळी त्यांनी हात वर केले ते म्हंटले बॅटरीला कोणतीही वॉरंटी गॅरंटी येत नाही सहा महिन्यांची असते तुम्हाला सहा महिन्यांनी वरती काही दिवस झालेले आहेत तरीही तीन ते चार वर्षे तरी टिकायला हवी मात्र पाच सहा महिन्यात बॅटरी कसा त्यावर खराब झाली केलं आणि त्यावेळी मला जी माहिती कळली की आपण चार्जिंग करताना कोणत्या चुका करतो मला वाटलं तुमच्या पर्यंत मी शेअर करायला हवी जेणेकरून आपलं नुकसान नाही हे टाळता येईल मोबाईल विकत घेतो पण त्यामध्ये वाचत नाही या माहिती पुस्तिकेचे संपूर्ण माहिती दिलेली असते मात्र आपण चार्जिंग करणे त्याच्या चुका करतो त्यामुळे आपली बॅटरी लवकर उतरते कधीकधी बॅटरी फक्त ते सुद्धा बॅटरी फुटते आणि मग नवीन बॅटरी येण्याशिवाय पर्याय नाही चार्जिंग करताना चुकाच कारणीभूत आहेत बरोबर तक्रार करतात की मोबाईल जरास गेम वगैरे खेळणे किंवा काही केलं की मोबाईल गरम होतो
तेव्हा चार्जिंग करताना सुद्धा तो गरम होतो त्याला ओवरहीटिंग असे म्हणतात चार्जिंग करण्याची चूक आहे पाच गोष्टी सांगणार नाही की या पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या मोबाईलची हे चांगली राहील तुमची बॅटरी सुद्धा दीर्घ काय केली खराब होणार नाही कव्हर काढून ठेवा तुम्ही मला असं का करायचं त्याचं कारण नाही की खबर असतं हे बॅटरीला मिळणारा हवेचा पुरवठा थोडक्यात भेटला हवा मिळत नाही आणि परिणामी मोबाईल गरम होऊ लागतो आणि मोबाईल गरम होतो त्यावेळी आपोआपच बॅटरी वरती त्याचा खूपच निगेटिव इफेक्ट पडतो बॅटरी लवकर खराब होते तसेच तुमच्या डिस्प्ले आहे तुम्ही पाहिले असेल की मोबाईल खूप चांगला असतो तर पाहिलं तर त्या मोबाईल सुद्धा वाटत नाही त्यामध्ये काही बदल झालेला असतो तुम्ही कवर आयुष्य आपण कव्हर पाहिजे पण चार्जिंग का सांगतो आपण काढून ठेवा तुम्हाला कंपनीने जो चार्जर दिलाय तो चार्जर वापरा रेडमी चा तुमचा मोबाईल आहे आणि तुम्ही सेमसन किंवा नोकिया चार्जर वापरू लागला तर त्यामुळे सुद्धा तुमची बॅटरी लवकर खराब होते
एमएच म्हणजेच किती अँपिअर करंट पाठवायचा आहे ठरलेलं असतं तर तो चार्जर आपण वापरा जर हा चार्जर नसेल खराब झाला असेल तर दुसरा तुम्ही विकत घेऊ शकता जरासा महाग पडतो हे चारशे ते पाचशे रुपयांना मिळतो मोबाईल असतो आणि त्या तुलनेत जर आपण पाचशे आणि सहाशे रुपये पाहायला लागलो तर या पाचशे रुपयासाठी तुमचं 20000 संसार हे नक्की होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि चार्जर चुकूनही वापरू नका चायनीज म्हणजे काय ते बाजारात 30 रुपयांपासून ते 60 70 रुपयांपर्यंत मिळतात असे चार्जर कदापिही विकत घेऊ नका मोबाईलला चार्जिंग करताना मोबाईल नेहमी स्वीच ऑफ करावा जर शक्य नसेल तर कमीत कमी फ्लाईट मोडवर तरी टाकावा आत्ताच मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर त्यामुळे एका बाजूला चार्जिंग चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलचे नेटवर्क चालू राहतं म्हणजे मोबाईल कामही करतोय आणि इकडे चार्जिंग चालू आहे
थोडक्यात तुम्ही जॉब वर सुद्धा गेलाय आणि काम करता करता तुम्ही जेवण सुद्धा करत आहे तर अशी परिस्थिती होते त्यामुळे दीड ते दोन तास लागतात मोबाईलला विचार करायला अधिकतर अर्ध्या-पाऊण तासातच मोबाईलच्या होता तर त्या अर्ध्या पावून त्यासाठी किंवा दोन तासांसाठी तुम्ही मोबाईल स्विच ऑफ किंवा भरती ठेवायला हवा आपली बॅटरी किती टक्के पर्यंत चार्जिंग करायची हे अनेक जणांना समजलं नाही 100% पर्यंतच्या शकतात बरेच महाभाग कशा आहेत 100% चार झाल्यानंतरसुद्धा चार्जर काढत नाही म्हणतात अजून कुठे अरे बाबा शंभर टक्के चार्जिंग होणार आहे की बॅटरी चार्जिंग 90 ते 95 टक्के मॅक्झिमम 95 टक्क्यापर्यंत करा त्यापुढे चार्जिंग करू नका आपल्या मोबाईल चार्ज करतात त्यांचे मोबाईल लवकर खराब होतात बॅटरी फक्त आणि ओवरहीटिंग चा प्रॉब्लेम तर शंभर टक्के होतो तुमचा मोबाईल 100% गरम होणारच आणि शेवटची गोष्ट ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहेत ते त्याला यूएसबी केबल जोडतात आणि मग त्याला मोबाईल लावून ठेवलेला असतो अगदी 24 तास 45 मीटर चालू आहे बरोबर पण जो करंट कसा मिळतोय आवश्यक आहे ते मात्र अतिशय कमी मिळते त्यामुळे खूप स्लोली मोबाईल चार्जिंग ला लावलाय थोडक्यात एखाद्या वीस पंचवीस वर्षाच्या तरुणाला चमच्याने अनुभवण्यासाठी लहान बाळाला अनुभवतो की नाही तर त्याची भूक भागणार नाही दुसरी गोष्ट तो दुबला पतला पतला त्याची हेल्थ पूर्णपणे खराब होणार हे ठरलेले तुमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग कधीही आईची नसते केल्या तर तुमच्या सुद्धा मोबाईलची बॅटरी चांगली टिकेल आणि बॅटरी व्यवस्थित राहिली मोबाईल सुद्धा तुम्हाला खूप वर्ष चांगली सेवा देणार आहे
जिथे मायचे बॅटरी असते ती सर्व मोबाईल मध्ये आपला फोन असतो तेव्हा बाकीचे असो त्याच्यामध्ये येथे माहिती केली जाते याची बॅटरी कोणत्या टेक्नॉलॉजीवर चालते कसे काय आहे त्याचे टेक्नॉलॉजी तर त्या वेटरला चार्जिंग सायकल दिलेली असते सायकल पर्यंत पोहोचल्या नंतर त्याची बॅटरी आहे ते कमी होत जाते समजा एखाद्या बॅटरी चार्जिंग होत असेल तर 400 पर्यंत तुम्ही केला असेल तर तिथून पुढे बॅटरी कमी आहे मला आणि 50 60 70 टक्के पर्यंत नेली आणि नंतर काढून टाकला चार्जिंगला तर ते शंभर टक्के होत नाही त्यामुळे त्याला सायकल पूर्ण होत नाही तर पुढचे पुढच्या वेळेस आपण चार्जिंग करतो त्या वस्तीला सायकलची आहे तिथं पूर्ण होते यावर तुमचे चार्जिंग आहे पहिल्यांदा समजा 50 ते 60 टक्के चार्जिंग केले नंतर दुसऱ्या वेळेस 50% केली त्यावेळी सायकल पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या मोबाईल चार्ज करताना तुम्ही कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला ओरिजनल चार्जर तुमचा मोबाईल चार्ज करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही करत असाल किंवा दुसऱ्याच्या मोबाईल खूप मोठं नुकसान होऊ शकतं तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर केल्यामुळे होऊ शकतो प्रॉब्लेम प्रशांत तुमच्या मोबाईलला तर समजा तुमच्या मोबाईलला चार्जिंग संपला तो अठरा वर्षाचा आहे तर तुम्ही त्याकरता अजून जास्त फास्ट चार्जिंग व्हावी म्हणून तुम्ही वीस-पंचवीस करत असाल तर तिथे देखील बॅटरी आहे ती खराब होऊ शकते त्यामुळे अशी आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल चार्जिंग करताना जेके साहेब तुम्ही लावलेला आहे ते काढून कधी मोबाईल चार्ज करा चार्जिंग करताना होत असतो आणि त्यामुळे त्यामध्ये असेल तर अजून देखील मोबाईल हॅक होण्याची शक्यता जास्त असते रात्रभर मोबाईल कधी कधी सोडून देतात तर तसा अजिबात करू नका त्याचे आकलन होत नाही बंद हो जाते नंतर चार्जिंग कमी होते आणि त्याच्यामुळे समजा अजून आता 98 97 टक्के चार्जिंग आली तर डबल चालू होते त्यामुळे हे लक्षात ठेवा की तुमचा जिल्हा वाढत आहे त्यामुळे अशी आहे की तुमच्या मोबाईलची चार्जिंग आहे परत जाऊ देऊ नका आणि 100 टक्के चार्ज करु नका तुम्ही कमीत कमी वीस टक्के पर्यंत मोबाईल चार्जिंग करा आणि 100 टक्के चार्ज करु नका त्याला उद्या करू नका नाही
वापरला तर पन्नास टक्के चार्जिंग चार्जिंग लावते होऊ देत नाहीत 50 टक्के चार्जिंग कमी झाली त्यामुळे अजून डबल चार्जिंगला होतात त्यामुळे सारखे सारखे चार्जिंगला लावल्यामुळे देखील मोबाईलची बॅटरी आहे ते खराब होऊ शकते करत असतात त्यावेळेस लोक आहेत ते मोबाईल युज करतात चार्जिंग करत असताना देखील तर तुम्ही करू नका कधीकधी चार्जिंग ला लावलेला आहे मोबाईल आणि त्यावर काही पब्जी खेळत असतात कधी कोणी मोबाईल काही कामासाठी युज करत असतात तर त्यावेळेस तो मोबाईल आहे त्याला रेस्ट पाहिजे असते त्यामुळे तुम्ही तिथे पहिल्यांदा त्या मोबाईल चार्ज होत आहे तो गरम होता मोबाईल हातात घेतात की तुम्ही अजून जास्त जास्त