एकनाथ खडसे यांचा संपूर्ण जीवनपट / Eknath Khadse jivnpt

नमस्कार मित्रांनो आज आपण एकनाथ खडसे यांचा संपूर्ण जीवनपट पाहणारा आहे

Eknath Khadse jivnpt हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नेते म्हणून ओळखले जाते प्रभावी नेते मुख्य वक्ता आणि संघटन कौशल्य या बाबीमुळे जनतेच्या मनावर राज्य करतात त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1951 रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये झाला त्यांचा राजकीय जीवनाची सुरुवात 188 ग्रामपंचायतीच्या सरपंच या पदावरून केली 1951साली मतदारसंघातून आमदार झाले 1997 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या सरकारमध्ये या कालावधीत संपूर्ण सिंचन प्रकल्प मंजूर केले तसेच अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले आधी पुनर्वसन मग पावन झाली असा पुरोगामी विचार निर्णय त्यांनी घेतला उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीचे खोरे या महामंडळाची स्थापना केली व खानदेशातील 5000 कोटी रुपयांचा प्रलंबित प्रकल्प पूर्ण केलं 2009  भारतीय जनता पक्षाने त्यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली 2009 ते 2014 त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारतीय जनता पार्टीची विचारधारा सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित या लोकांमध्ये पोहोचण्याचा कार्य त्यांनी केले त्यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 123 आमदार निवडून आले या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले 2014च्या भाजप सरकार मध्ये महसूलमंत्री कृषिमंत्री अल्पसंख्यांक मंत्री उत्पादन शुल्कमंत्री असे बारा खात्याला देण्यात आल्या एकनाथ खडसे महाराष्ट्रातील ज्वलंत विषय विधानसभा अधिवेशन पर्यंत पोचले त्यांच्या रुपाने त्यांना नियमित अधिवेशने छाप पाडली 29 मार्चला शेतकऱ्याच्या त्यामुळे भाजपमधील सुद्धा टीकेचा भडिमार केला औद्योगिक क्षेत्रात राज्यात झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

मुंबई-पुणे-नाशिक राज्यात उद्योगाची स्थिती काय उत्तर महाराष्ट्र कारखाना उभा राहिला का असा प्रश्न त्यांनी विचारला होता एक धडाडीचे नेते आणि सर्वसामान्य माणूस तुला पाहिजे म्हणून सगळेच झटत असतात आणि भाजीचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भाजपला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला राज्यात नवी दिशा दिली 2016 मध्ये खर्च भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यांना दोन मुली आहेत शारदा आणि त्यांची सुरक्षा असते जावेद लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून त्यांना महाराष्ट्र मिळाला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर

Eknath Khadse jivnpt यांचा सरपंचपदापासून ते कॅबिनेट मंत्री पद पर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास 1980 मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रूपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा मानला जातो तेव्हा समाजातील असलेल्या खडसे नेतृत्व म्हणून पाहिले जाते एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक ग्रामपंचायतीचे होती मात्र पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला होता 1987 मध्ये गावचे सरपंच झाले मुक्ताईनगर मतदारसंघ  म्हणून निवडून आले सहा वर्ष मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे पण हा विषय19 95 ते 1999 मध्ये शिवसेना-भाजपा युती सरकार मध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती खडसेंनी नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2014 या कालावधीत विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम 2014 मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मानले जात होते पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे त्यांच्याकडे मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपात 2016 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली 2019 मधील विधानसभा निवडणूक रोहिनी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी 1987 मतांनी पराभव केला  विधानसभेत प्रकर्षाने मांडले आहेत आपल्या भाषणातून त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न देखील केले आहेत ते कोणाविषयी 1997 ते 1999 दरम्यान पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली व अपूर्ण कामे पूर्ण केली कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत प्रकल्पांनाही खडसेंनी गती दिली सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रथम पुनर्वसन आणि नंतर सिंचन प्रकल्प याचा पुरोगामी निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला उत्तर महाराष्ट्रासाठी तापी खोरे विकास महामंडळ देखील एकनाथ खडसे यांनी स्थापन केले होते उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणूनच काम करत असताना एकनाथ खडसे यांनी राज्यातील प्रत्येक तहसील मध्ये केली आणि अशाप्रकारे त्यांनी केले आहेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला रुग्णालयातील
पक्ष नेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे.

अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नावर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले आकडेवारी पुराव्यासह ते सरकारच्या मंत्र्यांवर तुटून पडत होते एकेकाळी नागपूर अधिवेशनात प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसे यांनी सलग साडे आठ तास झाला होता याच भाषणामुळे पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसे यांचा विशेष सन्मान देखील केला होता अशा पद्धतीने चाळीस वर्षाच्या संघर्षमय जीवन प्रवासानंतर भाजपामध्ये वेळोवेळी गेल्यामुळे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे पद्धतीने यांचा सरपंचपदापासून ते आता केलेल्या राष्ट्रवादी प्रवेश आतापर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास हा  कसा वाटला

रक्षाताई खडसे जीवन प्रवास नक्की पहा

रक्षाताई खडसे या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असून रावेर मतदार संघातून त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि आजच्या खासदार आहेत 2014 मध्ये देखील रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्या वेळेस देखील त्या विजयी झाल्या होत्या तर आज आपण रावेर मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चैनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की जावा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरु नका रक्षाताई खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता रक्षा त्यांनी आपले शिक्षण केटीएचएम कॉलेज मधून पूर्ण केले आणि शिक्षण झाल्यानंतर त्यांचे लग्न भाजपाचे लोकप्रिय नेते एकनाथ खडसे यांच्या मुलाची झाले एकनाथ खडसे यांच्या मुलाचे नाव निखिल एकनाथ खडसे असून ते देखील राजकारणात सक्रिय होते 2000 13 मध्ये निखिल खडसे यांनी निवडणूक लढवली होती परंतु या निवडणुकीत त्यांचा फक्त सोळा मतांनी पराभव झाला होता त्यामुळे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असे काही जण म्हणत होते तर काही जण म्हणत होते त्यांना पाठीचा प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी कंटाळून आत्महत्या केली असेल परंतु आजपर्यंत त्यामागचं खरं कारण काय आहे ते समोर आलेलं नाही मात्र रक्षाताई खडसे यांनी का इंटरव्यू मध्ये दिलेल्या सांगताना त्यांनी म्हटलं होतं की मी घरातच होते आणि ते देखील त्यांच्या रूममध्ये होते तेव्हा अचानक त्यांना गोळीचा आवाज आला आणि त्या जेव्हा रूम मध्ये गेल्या तेव्हा त्यांना तो प्रसंग पाहता आला नाही असं त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं ज्या वेळेस निखिल खडसे यांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांना दोन लहान मुले होती त्यांची संपूर्ण जिम्मेदारी एकदमच रक्षाताई खडसे यांच्यावर येऊन पडली नंतर रक्षाताई खडसे एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार रक्षाताई मीदेखील आहे तर राजकारणात सक्रिय पाऊल ठेवलं त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या वेळेस देखील त्या जिंकल्या होत्या आता परत एकदा त्यांनी विजय मिळवला आहे पण ती सोबत नसतानाही एवढी मोठी निवडणूक लढवून घर सांभाळायचं कसं रक्षाताई कडूनच शिकावं सलग दुसऱ्या वेळेस रक्षाताई खडसे या लोकसभा निवडणूक लढवून खासदार बनले आहेत यासोबतच 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रक्षाताई यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांचा तब्बल तीन लाख मतांनी पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे तर हा होता रक्षाताई खडसे यांचा राजकीय जीवन प्रवास

पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आता व्हाट्सउप डाउनलोड करा

मित्रांनो तुम्हाला जर हा जीवनपट आवडला असले तर नक्की शेअर करा जेणेकरून आपले मित्राला सुद्धा एकनाथ खडसे यांचा जीवनपट महिती होणार तुम्हाला जर तुमच्या नेते विषय लिहायचा असले तर मला नक्की कॉम्नट करू शकता आणि अजून नवीन महिती पाहणे साठी आपले घंटी ला सुध्दा दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या लेखा मध्ये तो पर्यंत जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *