भाऊ कदम Bhau kadm jivnprvas आणि कुशल बद्रिके यांचा संपूर्ण जीवन प्रवास
भाऊ कदम यांचा संपूर्ण जिवनपट
छोट्या पडद्यापासून पर्यंत स्वतःला दबदबा निर्माण करणारा हा विनोदी अभिनय पाहिल्यानंतर लोकांनी दादा कोंडके अशोक सराफ आणि लक्षाचा विनोदाचा वारसा पुढे चालवणार आहे म्हणून संबोधल्या अशा भालचंद्र कदम ला प्रेमाने भाऊ कदम या नावानेही ओळखतात.
भाऊ कदम यांचा जन्म इथे झाला
त्याचा जन्म झाला तो 12 जून 1972 रोजी मुंबईमध्ये तर त्याचं बालपण गेलेल्या वाड्यात राहात असताना वडील भारत पेट्रोलियम मध्ये काम करत होते आणि आई गृहिणी होती.
भाऊचा शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर विनोदाची उत्तम जाण असणारा हा दंड अभिनयाकडे आणि नाटकांकडे हळूहळू आकर्षित होऊ लागला पण याच काळात त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली त्याच्या वडिलांच्या अकाली निधन झाल्याने या वेळेत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे भाऊ कदम यांना आपल्या कुटुंबाला डोंबिवलीला स्थलांतरित केले तिथे गेल्यानंतर मात्र त्यांना आपल्या कामाला
या एका संस्थेच्या माध्यमातून सादर होणार्या अनेक एकांकिकांमधून तो वेगवेगळ्या भूमिका साकारत राहिला हळू अनुभव वाढत गेला आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या वेगवेगळ्या लोकांशी ओळख होऊ लागली आहे.
त्यातूनच त्याला एका दोन अंकी नाटकासाठी अभिनय करण्याची संधी मिळाली सेवानिवृत्त माणसाची भूमिका करण्यासाठी त्याला भाऊ कदम ला अभिनयातच करिअर करण्याचे धाडस मिळवून दिला कारण या भूमिकेसाठी त्याला अभिनयाचं पारितोषिक मिळालं ते महाराष्ट्र शासनाकडून गुरु पाडला आणि स्वतःवरचा विश्वास ही वाढला आता ठरवलंय की अभिनय कडे लक्ष केंद्रित करून या क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख आपण प्राप्त करावी या उद्देशाने रंगभूमीवर छोट्या-मोठ्या सभांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना एवढंच ना या कार्यक्रम नजरेला या कार्यक्रमाची संकल्पना गटांची निवड झाली रंगभूमीवर अभिनय करून लोकांना थक्क करून हसायला भाग पाडणाऱ्या लाटांमध्ये भाऊ कदम यांच्याही नावाची निवड झाली विचारण्यात आलं तेव्हा समोर अभिनय करून विनोद निर्मिती कशी करावी या प्रश्नावर त्यांना दुसऱ्यांनाही विचारणा झाली तेव्हा त्यांनी घाबरू नका दिला त्याला विचारलं गेलं तेव्हा मात्र त्यांच्या मुलींना प्रयत्न करून बघा असं म्हणणाऱ्या मुलीच्या शब्दांवर विश्वास ठेवा भाऊ कदम या गोष्टीमुळे त्याचं प्रत्येक स्पीड लोकांना थक्क करून सोडणारी ठरला.
असो किंवा सुप्रिया पाठारे यांसारख्या बड्या विनोदवीर सोबत त्यांना अनेक बजावण्यात आलेल्या प्रत्येक बतावणी मधलं कॅरेक्टर जिवंत करीत असताना त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या अभंगांमधून व्यक्त या मालिकेचे निवेदन करत होता डॉक्टर निलेश साबळे त्यालादेखील भाऊचा अभिनय फारच आवडला भाऊ कुशल बद्रिके यांसारख्या काही कलाकारांना घेऊन त्यांना नव्या कार्यक्रमाची निर्मिती करण्याचे ठरवले तो कार्यक्रम चला हवा येऊ द्या नवीन मराठी चित्रपटांचे प्रमोशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं असा कार्यक्रम मी करण्याचे सामर्थ्य या नेत्यांना प्राप्त झालेला आहे कदाचित म्हणूनच चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून साकारला जाणार आहे.
पप्पा असो या आणि अशा अनेक गाजतोय तो भाऊ कदम लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक वयोगटातल्या परीक्षा भाऊ कदम चा चहा झाला छोट्या पडद्यावरच्या सगळ्यात जास्त टीआरपी मिळवणाऱ्या कार्यक्रमामुळे भाऊ कदमला इतकी लोकप्रियता मिळाली की पुन्हा रंगभूमीवर घटकांसाठी त्याची निवड करण्यात आला बाजीराव मस्तानी यांसारख्या नाटकांना छोट्या-मोठ्या भूमिका साकारत आहे.
Bhau kadm jivnprvas
या मराठी मालिकेमधून ही भाऊ कदम एक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होता अनेक चित्रपटांमधून काम केलेला आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी सांगतो ऐका आम्ही बोलतो मराठी जाऊंद्याना बाळासाहेब यांसारखे अनेक सिनेमांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारा भाऊ कदम मराठी सिनेमाचा नाही झाला सिनेमा होता वाजलाच पाहिजे सिनेमा शिवा झाली दिलीप प्रभावळकरांचा सोबत साकारलेल्या झाला बोभाटा या चित्रपटाला मराठी सोबतच फेरारी की सवारी हिंदी चित्रपटांमध्येही भाऊ कदम अभिनय करताना दिसलेला आहे मराठीमध्ये भाऊ कदम स्वतःचे स्थान निर्माण केले आहे की प्रत्येक कार्यक्रमात विनोद करायचा म्हटला की भाऊ ची उपस्थिती मग तो कोणताही पुरस्कार सोहळा का असेना प्रत्येक भाऊ कदम असलेल्या अनेक आवड आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सहचारीनी म्हणून ममता कदम यांची त्याला साथ लागते त्याला तीन मुले आपल्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या व्यक्तीमत्वाच्या
कुशल बद्रिके यांचा संपूर्ण जीवन प्रवास
काही लोकं असे असतात की त्यांना नुसतं पाहिल्यावरच आपल्याला हसू येतं आणि एकदा का त्यांनी अभिनय आणि संवादफेक सुरू केली किंमत काय हसून हसून अक्षरशः पोट दुखायला येत आहे असाच एक विनोदी चेहरा हा त्याला काही जण प्रेमानं राजा जरी म्हणत असले तरी चित्रपट सृष्टीत अनेकांचा लाडका कुशा म्हणून ओळखला जातो.
कोल्हापूर असला तरी सध्या मुंबईत वास्तव्यास आहे त्याचा जन्म झाला कुटुंबात कोणीही कलाकार होतं पण तरीसुद्धा त्यांना कला क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला बालपणापासूनच निरीक्षणांमधून वेगवेगळ्या व्यक्तींची नक्कल करण्याची आवड होती त्यातून काही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कॉलेजात शिकत असताना त्या स्पर्धेत सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये तो सहभागी झाला आणि या स्पर्धेत त्यांना डोंबिवलीच्या एका ग्रुप मधून अभिनय करण्याची संधी मिळाली असा झाला ग्रुप वर स्पर्धेत त्याच्या बायकोच्या काम करत होती.
एका नाटकाचा प्रयोग करीत असताना ब्लॅक आत्महत्याचे झाली आहेत त्याचा दात पडला तेव्हा जर कोणाला सर्वाधिक वाईट वाटले असेल तर ती होती सुनयना या प्रसंगामुळे आणि आधीच्या एकत्रच सहवासामुळे तिचाही त्याच्यावर जीव जाळू लागला होता मात्र काही तुला विचारायला जात होता.
तिने पुढाकार घेतला आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी त्वरित होकार देणार दोघांनी लग्न केलं आता त्यांना एक मुलगाही आहे आपल्या सोबत राहण्याचे धाडस केले हे मात्र त्यांना कौतुकास्पद वाटते आणि म्हणून त्यांना तेव्हापासून ठरवले की आपणही या अभिनय क्षेत्र मध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवायचा त्याच दृष्टीने त्यांना बरीच मेहनत करायला सुरुवात केली नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेणे त्यांना भूमी कडे लक्ष केंद्रित केलं आणि त्याला संधी मिळाली जागो मोहन प्यारे या नाटकात काम करण्याची परीचा लोकप्रियता मिळवली एक विनोदी अभिनेता म्हणून चेहरा लोकांच्या लक्षात राहू लागला.
दोन्ही घटकांनी त्याला चित्रपटसृष्टीत एक संधी मिळवून दिली मला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसला अनासपुरे आणि भरत जाधव यांसारख्या बड्या केली नंतर तो केदार शिंदे यांच्या या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या नंतर त्याच्या होईल चित्रपटाचे खेळ मांडला भाऊ तत्काळ माझा नवरा तुझी बायको एका वरचढ एक डॉट कॉम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये 2015 खाली आलेला बायोस्कोप मधला एक होता काऊ वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली आणि साऱ्यांच्याच लक्षात घेतल्यास शाळा कॉलेजपासून कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारा.
अभिनेता-अभिनेत्री यानंतर मात्र त्यात करिअर म्हणून त्याला आपल्या साठी काम करीत असताना त्याच्या आयुष्यात येणारा कार्यक्रम त्याला मिळाला चला हवा येऊ द्या सागर कारंडे त्यामुळे समुद्रात कशाला साकारलेला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा कधीही न विसरता येण्यासारखा बाहुबली कटप्पा रजनीकांत पण त्यासोबत त्याला अवगत असलेल्या मुलासोबत पण टाइमिंग संवादांचे अचूक जाण आणि जबरदस्त हावभाव या साऱ्या गोष्टींच्या जोरावर प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा महाराष्ट्रात भारतात व परदेशात जाऊन स्टुडन्ट शाला वेब सेरीज इं केली केली विजय माने संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांची केमिस्ट्री अनेक तरुणांना भावली 2018 भाऊ कदम
8,9,10 फेब्रुवारी पर्यंत हवामान अंदाज पंजाब डख
मित्रांनो तुम्हाला जर हा लेखा आवडला असले तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करा चला तर भेटू या पुढील लेखा मध्ये तो पर्यंत जय महाराष्ट्र
लेखा नक्की शेअर करा मित्रांनो भेटू या पुढच्या लेखा मध्ये जय महाराष्ट्र