यांचा बँक खात्यात 4 हजार जमा होणार

आत्ताची सर्वात मोठी बातमी मोठी खुशखबर 31 मार्चपूर्वी मिळणार चार हजार रुपये अनुदान एकच अट.

कोणाला मिळणारा 4000 हजार रुपये

मित्रांनो ही शेवटची संधी आहे . चला मित्रांनो आजचा आपण सुरुवात तर मित्रांनो योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाच्या 4 हजार रुपये अनुदान दिले जाते त्यात दोन हजार रुपये वस्तू स्वरुपात तर दोन हजार रुपये रोख स्वरूपात बँक खात्यांमध्ये वितरित केले जाणार होती.

मोदी सरकार कडून

वितरण दुर्गम भागात राहणारे असल्यामुळे विकासापासून कायम वंचित राहणाऱ्या बांधवांची कुरणाच्या संकट काळातही शासनाकडून गैरसोय होत.

असल्याचा प्रकार समोर आला आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यात 37 टक्के लोकसंख्या आदिवासी आहेत डॉक्टर नंतरच्या महिन्यात कुपोषित संख्या वाढली आहे.

कोणते योजने नुसार मिळणार

व जिल्हा परिषद शाळा व आदिवासी निवासी शाळा बंद पडल्यामुळे त्यांच्या मुलांना अन्न मिळत नाही पालक कामगार काम शोधण्यासाठी धडपड करीत आहेत आर्थिक विवंचनेत या व्यक्तींना आधार देणारी खावटी योजना आदिवासी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सप्टेंबर मध्ये घेण्यात आला होता.

मित्रांनो धोरणामुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे अनुदान वाटप करण्याबाबत मंत्रालयाकडून सूचना नसलेली 11 लाख 55 हजार कुटुंब यापासून वंचित राहिले आहेत व या योजनेत एकूण चार हजार रुपये प्रति कुटुंब अनुदान देणे ती त्यामध्ये दोन हजार रुपये किमतीच्या वस्तू तर दोन हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात किंवा म्हणजे की पोस्ट द्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केली जातात.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळणार

मित्रांनो धोरणामुळे हाताला काम नसलेल्या मजुरांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून राज्य शासनाने गावठी अनुदान योजनांचा निर्णय घेतला आहे म्हणजेच की खालती अनुदान वाटपाचा निर्णय घेतला खरा मात्र पहिले लोक डाऊन संपून आता दुसऱ्यांदा लोकं करण्याची वेळ आली तरी शासनाने अनुदान वाटप केले नाही 11 लाख 55 हजार गरीब आदिवासी बांधवांचे सर्वेक्षण कधीचेच आटले असून अर्थसंकल्पी अधिवेशनात तरी अनुदान वाटपाचा निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र 31 मार्चला या योजनेची मुदत संपणार आहे.

तरी अद्याप अनुदान वाटप आला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेली नाही आता मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे यासाठी चारही आपण आदिवासी विकास आयुक्त व ठिकाणच्या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची सर्वेक्षण करण्यात आले.

ही पण बातमी वाचा राज्य सरकारचा मोठा निर्णय बस सेवा बंद वाहतूक बंद केली

आश्रमशाळा शिक्षकांनी घरोघरी फिरून सर्वेक्षण केले शासनाने एकंदर 468 कोटींचा निधी देखील सप्टेंबर मध्ये मंजूर केला होता आता मित्रांनो या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की मार्च महिन्यात मुदत संपणार याच महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मुदत संपणार आहे.

ही आहे महत्वाची अट

ही योजना केवळ दोन हजार वीस एकवीस या एकाच आर्थिक वर्षापुरती असल्यामुळे येत्या 31 मार्च रोजी योजनेची मुदत संपणार आहे व महाराष्ट्रातील सत्ताधारी मा विकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाडवी म्हणाले की लोकांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी आम्ही त्यांची आधार कार्ड घेण्याच्या प्रक्रियेत आहेत आणि त्यांची बँक खाते सुरू करीत आहोत.

आदिवासी अण्णांसाठी संघर्ष करत आहेत आणि बरीच कुटुंबे उपासमारी निकृष्ट झाली आहेत व त्यामुळे माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आदिवासी यांच्या दूरदेशी याकडे राज्याचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर मित्रांना ही योजना आर्थिक विवंचनेत आदिवासी नियोजन आहे तर मित्रांनो याची मुदत 31 मार्च त्यामुळे 31 मार्च यांच्या अकाउंट मध्ये चार हजार रुपये पडू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे त्यांच्यासाठी मोठी खुशखबर होती

4 thoughts on “यांचा बँक खात्यात 4 हजार जमा होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>