यांचा बँक खात्यात 4000 हजार रु जमा होणार

केलेल्या मजुरांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून मी घेतला मात्र पहिले लोक डाऊन संपून आता दुसऱ्यांदा लोक डाऊन करण्याची वेळ आली आहे.

कोणाला मिळणारा 4000 हजार रु

तरी शासनाने अनुदान वाटप केलेले नाही 11 लाख 55 हजार गरीब आदिवासी बांधवांची सर्वेक्षण कधीचेच आटोपलेली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी अनुदानाचा वाटपाचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मित्रांनो खावटी अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंब चार हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

कधी बँक खात्यात 4000 हजार रु जमा होणार

त्यामध्ये दोन हजार रुपये वस्तू व दोन हजार रुपये तुम्हाला रोख रक्कम बँकेत किंवा डाग स्वरूपामध्ये तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत.

या ठिकाणी एक छोटीशी सूचना आहे म्हणजेच मित्रांनो मागे अपने अपडेट ऐकली होती त्या अपडेट मध्ये कसे होतं की तुम्हाला अंतर्गत वस्तूच्या काय तुम्हाला दोन हजार रुपये मिळत होत्या रद्द करण्यात आलेले चार हजार रुपये तुमच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत तर मित्र चार हजार रुपये की तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये जमा केली जाऊ शकतात.

महाराष्ट्र शासनचा पुन्हा मोठा निर्णय

मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येणार होती मात्र त्यासाठी चारही अप्पर आदिवासी विकास आयुक्त यांच्या प्रकल्प कार्यालयांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची सर्वेक्षण करण्यात आली आश्रम शाळा शिक्षकांनी घरोघरी फिरून सर्वेक्षण केले शासनाने एकंदर 468 कोटींचा निधी सप्टेंबर मध्ये मंजूर केला होता तर मित्रांनो आता मार्च महिन्यात मुदत संपणार आहे.

म्हणजेच मित्रांनो तुम्हाला आता ही रक्कम कधी मिळू शकते याची आपण पाहणार आहोत मित्रांनो करून आदिवासींसाठी शासनाने 1978 पासून खावटी कर्ज योजना सुरू केली व त्यात 70 टक्के कर्ज स्वरूपात व 30 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळत होती मात्र 2013 14 मध्ये बंद करण्यात आली व कर कोणाचे पार्श्वभूमीवर या योजनेला पुनर्जीवित पुराणामध्ये डॉक्टर मध्ये योजना परत सुरू करण्यात आली.

शेती विषय योजना इथे क्लीक करून पहा

व करण्यात आला व आदिवासींसाठी एक आनंदाची बातमी होती म्हणजेच मित्राने योजना आदिवासी विभागातील सर्वात गरीब आदिवासी असतील त्यांच्यासाठी काय योजना आहे तर मित्रांनो ही योजना केवळ दोन हजार वीस एकवीस या एकाच आर्थिक वर्षापुरती नसल्यामुळे येथे 31 मार्च रोजी योजनेची मुदत संपत आहे म्हणजेच मित्रांनो येत्या 31 मार्चपर्यंत या योजनेची मुदत संपत आहे .

त्यामुळे मित्रांनो राज्यशासन येथे 31 तारखेच्या आठ या योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांच्या चार हजार रुपये अनुदान हे लवकर जमा करू शकते मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अनेक मोठी खुशखबर होती मित्रांनो जे योजनेअंतर्गत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *